ताज़ा खबरे
Home / महाराष्ट्र (page 156)

महाराष्ट्र

आमचे सीमोल्लंघन हे जनतेच्या भावनांचा सन्मान करणारे- उद्धव ठाकरे

मुंबई। आमचे सीमोल्लंघन हे जनतेच्या भावनांचा सन्मान करणारे असते. आम्ही मुहूर्ताच्या तारखा ठरवून व समोरच्यांच्या कुंडल्या समोर ठेवून निर्णय घेत नाही आणि राजकारण करीत नाही, असे सांगतानाच आमचे राजकारण खुर्च्यांचे आणि स्वार्थाचे नाही, तर महाराष्ट्रहिताचे आहे. याक्षणी तरी आम्हाला महाराष्ट्रात राजकीय अराजक निर्माण करून घोडेबाजारवाल्यांच्या ‘बुलेट’ मस्तीला प्रोत्साहन द्यायचे नाही. …

Read More »

शिवसेनेत खलबते; स्वबळावर सत्ता कशी मिळवायची?

मुंबई: आगामी निवडणुकीत भाजपसोबत जायचे नसेल तर स्वबळावर सत्ता कशी मिळवायची याबाबत मराठवाड्यातील शिवसेनेच्या आमदारांशी मंगळवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चर्चा केली. यावेळी राज्यातील सत्तेतून बाहेर पडण्याबाबत मात्र कोणतीही चर्चा झाली नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मराठवाड्यातील आमदारांची एक बैठक शिवसेना भवन येथे पार पडली. या भेटीबाबत …

Read More »

कल्याणमध्ये ‘मौत का कुआँ’मध्ये भीषण अपघात; स्टंटमन जखमी

कल्याण: नवरात्रीनिमित्त कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्याच्या पायथ्याशी भरलेल्या जत्रेत ‘मौत का कुआँ’ या खेळात सोमवारी भीषण अपघात घडला. कार स्टंट करणाऱ्या तरुणीचा पाय ग्रीलमध्ये अडकल्यानं ती उलटी लटकली असतानाच, ज्या कारमधून ती बाहेर आली होती, त्याच कारची तिला जोरदार धडक बसली. त्यानंतर ती खाली कोसळली आणि बेशुद्धच पडली. शिवाजी गजभिये असं …

Read More »

भविष्यात भारत हिंदूराष्ट्र होणारच- खासदार डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी

नगर : ‘राष्ट्रीय अस्मिता समजून घेण्यासाठी प्रत्येकाने भारतीय राज्य घटना अभ्यासली पाहिजे. हिंदू संस्कृतीशी निगडीत तरतुदी घटनेत आहेत. त्यामुळे घटना पूर्ण समजून घेऊन तिची अंमलबजावणी केली तर भारत देश नक्कीच एक दिवस हिंदू राष्ट्र होईल’, असा ठाम विश्वास ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ खासदार डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी मंगळवारी सायंकाळी येथे व्यक्त केला. …

Read More »

मुंबई, ठाण्यात मुसळधार; रायगडलाही झोडपले!

मुंबई/ठाणे : मुसळधार पावसाचा हवामान खात्यानं वर्तवलेला अंदाज खरा ठरताना दिसत असून मुंबई, ठाण्यासह रायगड व विदर्भाला आज पावसानं झोडपून काढलं आहे. मुंबई, ठाण्यातील पावसाचा मध्य रेल्वेच्या वाहतुकीला फटका बसला आहे. तर, विदर्भात बरसणाऱ्या पावसानं तिथलं दैनंदिन जीवन विस्कळीत करून टाकलं आहे. मुंबईच्या पूर्व उपनगरात आज सकाळपासून पावसानं जोरदार बॅटिंग केली. …

Read More »

‘वंदे मातरम्’वरून औरंगाबाद महापालिकेत राडा

औरंगाबाद : ‘वंदे मातरम्’वरून सध्या देशात सुरू असलेल्या गदारोळाचे तीव्र पडसाद आज औरंगाबाद महापालिकेत उमटले. ‘वंदे मातरम्’च्या मुद्द्यावरून सत्ताधारी शिवसेना-भाजप व एमआयएमच्या नगरसेवकांमध्ये तुंबळ घोषणाबाजी झाली. सुरुवातीला झालेल्या बाचाबाचीनंतर सेना-एमआयएमच्या नगरसेवकांमध्ये धक्काबुक्कीही झाली. सभागृहातील माइक, पंख्यांची तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी तीन नगरसेवकांना निलंबित करण्यात आलं आहे. औरंगाबाद महापालिकेच्या सर्वसाधार सभेला …

Read More »

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाचा होणार विस्तार!

मुंबई : केंद्र सरकारने मंत्रिमंडळाचा विस्तार केल्यानंतर महिनाभरात राज्य मंत्रिमंडळाचाही विस्तार करण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार हा २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीचा शेवटचा विस्तार ठरणार असून लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करण्यात येणार आहेत. त्यासाठी मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लावायची, यासाठी पक्षश्रेष्ठींकडून चाचपणी सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुका २०१९ …

Read More »

फडणवीस सरकार शेतकऱ्यांप्रती असंवेदनशील : भाजप खासदार पटोले

मुंबई : तकऱ्यांसाठी ऐतिहासिक कर्जमाफी केल्याचा दावा राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकार करत असतानाच भंडारा-गोंदियातील भाजपचे खासदार नाना पटोले यांनी मात्र फडणवीस सरकारवर जोरदार हल्ला चढविला आहे. फडणवीस सरकार शेतकऱ्यांप्रती असंवेदनशील असून शेतकऱ्यांना कर्जमाफीचा थेट लाभ देण्याऐवजी सरकारने कधीही अंमलात न येणारी कर्जमाफीची योजना तयार केली आहे, अशी घणाघाती टीका पटोले यांनी …

Read More »

फडणवीस सरकार शेतकऱ्यांप्रती असंवेदनशील: भाजप खासदार नाना पटोले

मुंबई : शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक कर्जमाफी केल्याचा दावा राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकार करत असतानाच भंडारा-गोंदियातील भाजपचे खासदार नाना पटोले यांनी मात्र फडणवीस सरकारवर जोरदार हल्ला चढविला आहे. फडणवीस सरकार शेतकऱ्यांप्रती असंवेदनशील असून शेतकऱ्यांना कर्जमाफीचा थेट लाभ देण्याऐवजी सरकारने कधीही अंमलात न येणारी कर्जमाफीची योजना तयार केली आहे, अशी घणाघाती टीका पटोले यांनी …

Read More »

‘चकमक फेम’ प्रदीप शर्मा यांचं ‘कमबॅक’; पोलीस महासंचालक मुख्यालयात पदभार!

मुंबई : गुंडांचा कर्दनकाळ समजले जाणारे एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा पुन्हा एकदा पोलीस सेवेत सामिल झाले आहेत. तब्बल दहा वर्षानंतर त्यांचे पोलीस दलात पुनरागमन झाले आहे. सध्या ते पोलीस महासंचालक मुख्यालयात पदभार स्विकारतील. काही दिवसानंतर त्यांची ठाण्यात बदली केली जाण्याची शक्यता आहे. प्रदीप शर्मा हे काल पोलीस महासंचालकांना भेटण्यासाठी पोलीस मुख्यालयात …

Read More »