ताज़ा खबरे
Home / महाराष्ट्र (page 154)

महाराष्ट्र

राज ठाकरेंचा ‘डीएनए’ उत्तर भारतीय; डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांची डोंबिवलीत टीका

ठाणे। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे उत्तर प्रदेशातील आहेत, कारण त्यांचा आणि उत्तर भारतीयांचा डीएनए सारखाच आहे,’ असे वक्तव्य भाजपचे खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी शनिवारी डोंबिवली येथे केले. स्वामी यांनी राज ठाकरे यांच्याबद्दल हे विधान केल्याचे कळल्यावर मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी तिथे धाव घेत, या वक्तव्याचा जाब विचारला. कार्यक्रमस्थळी …

Read More »

ऊसाच्या एफआरपीमध्ये 200 रूपयांनी वाढ होण्याची शक्यता

मुंबई। (PNE)- राज्याच्या ऊस पट्ट्यात यंदाचा गाळप हंगाम सुरु होणार असतानाच आता एफआरपीमध्ये 200 रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. यंदाच्या हंगामासाठी उसाच्या एफआरपीमध्ये दोनशे रुपये वाढ करण्याची महत्त्वपूर्ण शिफारस केंद्रीय कृषिमूल्य आयोगानं केंद्र सरकारकडे केलीय. ९.५ टक्के साखर उताऱ्याला २७५० रुपये, तर त्यापुढील प्रत्येक टक्क्यास साधारणत: २८० रुपये मिळणार असल्यानं …

Read More »

जिल्हा बॅंकेची फसवणूक केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या आमदारांवर गुन्हा दाखल

गेवराई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमरसिंह पंडित, माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांच्या सह 28 जणांच्या विरूध्द गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झालेत. बीड जिल्हा बँकेची फसवणूक करण्याचा त्यांच्यावर आरोप आहे. काल मध्यरात्री ही कारवाई झालीय. आमदार अमरसिंह पंडित यांनी त्यांच्या जय भवानी सहकारी साखर कारखान्यासाठी 14 कोटी रूपये कर्ज घेतलं होतं. …

Read More »

ग्रामीण भागात वर्षभर सेवा न देणाऱ्या डॉक्टरांवर वैद्यकीय शिक्षण विभागाची कारवाई

मुंबई। (PNE)- वैद्यकीय नियमाप्रमाणे ग्रामीण भागात सेवा न देणाऱ्या डॉक्टरांची नोंदणी रद्द कारण्याची कारवाई राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने सुरु केली आहे. राज्यात असे 4500 डॉक्टर आहेत, ज्यांनी नियमाप्रमाणे ग्रामीण भागात 1 वर्ष आपली सेवा दिली नाही. त्याबदल्यात निश्चित केलेली रक्कमही भरली नाही. सरकारी कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना एक वर्ष …

Read More »

औरंगाबादच्या महापौरपदी शिवसेनेचे नंदकुमार घोडेले; 77 मते मिळवून विजयी!

औरंगाबाद : महापालिकेच्या नव्या महापौरांसाठी आज (ता.29) झालेल्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे शिवसेनेचे नंदकुमार घोडेले व उपमहापौरपदी भाजपचे विजय औताडे प्रत्येकी 77 मते मिळवून विजयी झाले. एमआयएमचे अब्दुल नाईकवाडी यांना 25 तर कॉंग्रेसचे उमेदवार आयुब खान यांना 11 मते मिळाली. भाजपचे महापौर भगवान घडामोडे व शिवसेनेच्या उपमहापौर स्मिता घोगरे यांचा कार्यकाळ काल …

Read More »

गेल्या जन्मीचे पाप म्हणून साखर उद्योगात आलो – नितीन गडकरी

औरंगाबाद : “ मी मागे एकदा पंकजा मुंडेला म्हणालो होतो, गेल्या जन्मीचे पाप म्हणून साखर उद्योगात आलो, कारण साखर विकणं म्हणजे आता तोट्याचा धंदा झाला आहे. देशात साखरेचे उत्पादन वाढले आणि भाव चोवीस रुपयांवर आले तर काही खरे नाही, पण नाइलाजाने मला कारखाना चालवावा लागतोय. नाही तर माझे सोळा आमदार …

Read More »

नारायण राणेंना मंत्रीपद? आठ दिवस थांबा ईश्वरी संकेत वेगळे आहेत- केसरकर

सावंतवाडी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाचे संकेत दिले असले, तरी आठ दिवस थांबा. ईश्वरी संकेत वेगळे आहेत, अशी भविष्यवाणी राज्याचे गृहराज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी वर्तविली आहे. आठ दिवसांत मोठ्या घडामोडी घडतील, अशी पुष्टीही त्यांनी याला जोडली. ते सावंतवाडी येथे …

Read More »

शरद पवार यांचा गौप्यस्फोट…तर राम मंदिराचा प्रश्न सुटला असता!

मुंबई। (PNE)- अयोध्यातील राम मंदिराचा तिढा 1991 साली सुटण्याच्या मार्गावर होता. राम जन्मभूमी न्यासाचे प्रतिनिधी आणि बाबरी मशिद कृती समितीच्या प्रतिनिधींचे या वादाबाबत एकमत झाले होते. प्रश्न सुटण्याच्या मार्गावर असतानाच केंद्रातील चंद्रशेखर यांचे सरकार कोसळले आणि पुढे हा प्रश्न तसाच रेंगाळत राहिला, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी …

Read More »

निरूपम यांचे थोबाड फोडल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही : मनसे

मुंबई : मालाड रेल्वे स्थाकनाजवळ मनसे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे आपल्या कार्यकर्त्यांसह आले असता फेरीवाल्यांनी त्यांच्यावर केलेल्या जीवघेण्या हल्ल्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. या हल्ल्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे म्हणाले, की संजय निरूपम यांचे थोबाड फोडल्याशिवाय आम्ही आता गप्प बसणार नाही. निरुपम हेच फेरीवाल्यांकडून हफ्तेखोरी करत आहेत. आता …

Read More »

राहुल गांधी यांनी दलित मुलीशी लग्न करून आदर्श घडवावा – रामदास आठवले

अकोला : रिपब्लिकन ऐक्‍याची ताकद फार मोठी असुन ऐक्‍यासाठी आपण सुरूवातीपासूनच आग्रही आहोत. मात्र, काही नेत्यांमुळे रिपब्लिकन ऐक्‍याची मोट बांधण्यात अडचणी येत आहेत. अशा नेत्यांना रिपब्लिकन जनतेने जिल्हाबंदी करणे आवश्‍यक आहे. मी आहे ऐक्‍यासाठी वेडा…मी आहे ऐक्‍यासाठी वेडा…आणि तुम्ही म्हणता त्यांनीच घातला यामध्ये खोडा…अशी टिप्पणी करीत केंद्रीय सामाजीक न्याय व …

Read More »