ताज़ा खबरे
Home / Raftar News (page 303)

Raftar News

काशीद येथील समुद्रात बुडून पुण्यातील महाविद्यालयीन तरुणांचा मृत्यू

पुणे। (PNE)- काशीद येथे समुद्रपर्यटनासाठी गेलेल्या पुण्यातील दोन तरुणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. यातील एकाचा मृतदेह सापडला तर दुस-याचा शोध सुरू आहे. ही घटना रविवार (29 ऑक्टोबर) रोजी घडली. मयतांमध्ये अक्षय भोसले (रा. औरंगाबाद) आणि अमोल नाझरे (रा. पुणे) यांचा समावेश आहे. यातील अक्षय भोसले याचा मृतदेह सापडला आहे. पुण्यातील …

Read More »

‘आधार’सक्तीला आव्हान; ममतांना SC ने फटकारले

नवी दिल्ली। मोबाइल क्रमांकाशी आधार कार्ड जोडणी अनिवार्य करण्याच्या केंद्राच्या निर्णयाला याचिकेद्वारे आव्हान देणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले आहे. संसदेत मंजूर झालेल्या कायद्याला राज्य सरकार आव्हान देऊ शकत नाही, अशा शब्दांत न्यायालयाने त्यांना सुनावले. आधार कार्ड अनिवार्य करण्याच्या सरकारच्या अधिसूचनेला आव्हान देणारी याचिका पश्चिम बंगाल सरकारने …

Read More »

राज ठाकरेंचा ‘डीएनए’ उत्तर भारतीय; डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांची डोंबिवलीत टीका

ठाणे। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे उत्तर प्रदेशातील आहेत, कारण त्यांचा आणि उत्तर भारतीयांचा डीएनए सारखाच आहे,’ असे वक्तव्य भाजपचे खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी शनिवारी डोंबिवली येथे केले. स्वामी यांनी राज ठाकरे यांच्याबद्दल हे विधान केल्याचे कळल्यावर मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी तिथे धाव घेत, या वक्तव्याचा जाब विचारला. कार्यक्रमस्थळी …

Read More »

‘गोलमाल’ सुसाट ; १५०कोटींची केली कमाई

मुंबई। रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘गोलमाल अगेन’ सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करताना दिसतोय. गेल्या शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या या सिनेमानं अवघ्या नऊ दिवसांत तब्बल १५० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. दोन वर्षात गोलमालची सिरीज आणणाऱ्या रोहित शेट्टीने या सिनेमासाठी ७ वर्षाचा वेळ घेतला आहे. यासिनेमानं पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धमाका करत …

Read More »

‘क्लायमॅक्स उघड करू नका’ : अमिताभ बच्चन

मुंबई। चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच चित्रपटाची कथा किंवा चित्रपटातील महत्त्वाची दृश्य व्हायरल होण्याचं प्रमाण वाढलं असल्यानं महानायक अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या चाहत्यांना चित्रपटाबद्दल सस्पेन्स बाळगण्याचं आवाहन केलं आहे. अमिताभ यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ‘इत्तेफाक’चा ट्रेलर शेअर केला असून त्याच्या सोबतच ‘चित्रपटाच्या कथेबाबत गुप्तता बाळगा व चित्रपटाचा शेवट म्हणजेच क्लायमॅक्स उघड करू नका’ …

Read More »

ऊसाच्या एफआरपीमध्ये 200 रूपयांनी वाढ होण्याची शक्यता

मुंबई। (PNE)- राज्याच्या ऊस पट्ट्यात यंदाचा गाळप हंगाम सुरु होणार असतानाच आता एफआरपीमध्ये 200 रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. यंदाच्या हंगामासाठी उसाच्या एफआरपीमध्ये दोनशे रुपये वाढ करण्याची महत्त्वपूर्ण शिफारस केंद्रीय कृषिमूल्य आयोगानं केंद्र सरकारकडे केलीय. ९.५ टक्के साखर उताऱ्याला २७५० रुपये, तर त्यापुढील प्रत्येक टक्क्यास साधारणत: २८० रुपये मिळणार असल्यानं …

Read More »

जिल्हा बॅंकेची फसवणूक केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या आमदारांवर गुन्हा दाखल

गेवराई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमरसिंह पंडित, माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांच्या सह 28 जणांच्या विरूध्द गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झालेत. बीड जिल्हा बँकेची फसवणूक करण्याचा त्यांच्यावर आरोप आहे. काल मध्यरात्री ही कारवाई झालीय. आमदार अमरसिंह पंडित यांनी त्यांच्या जय भवानी सहकारी साखर कारखान्यासाठी 14 कोटी रूपये कर्ज घेतलं होतं. …

Read More »

ग्रामीण भागात वर्षभर सेवा न देणाऱ्या डॉक्टरांवर वैद्यकीय शिक्षण विभागाची कारवाई

मुंबई। (PNE)- वैद्यकीय नियमाप्रमाणे ग्रामीण भागात सेवा न देणाऱ्या डॉक्टरांची नोंदणी रद्द कारण्याची कारवाई राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने सुरु केली आहे. राज्यात असे 4500 डॉक्टर आहेत, ज्यांनी नियमाप्रमाणे ग्रामीण भागात 1 वर्ष आपली सेवा दिली नाही. त्याबदल्यात निश्चित केलेली रक्कमही भरली नाही. सरकारी कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना एक वर्ष …

Read More »

औरंगाबादच्या महापौरपदी शिवसेनेचे नंदकुमार घोडेले; 77 मते मिळवून विजयी!

औरंगाबाद : महापालिकेच्या नव्या महापौरांसाठी आज (ता.29) झालेल्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे शिवसेनेचे नंदकुमार घोडेले व उपमहापौरपदी भाजपचे विजय औताडे प्रत्येकी 77 मते मिळवून विजयी झाले. एमआयएमचे अब्दुल नाईकवाडी यांना 25 तर कॉंग्रेसचे उमेदवार आयुब खान यांना 11 मते मिळाली. भाजपचे महापौर भगवान घडामोडे व शिवसेनेच्या उपमहापौर स्मिता घोगरे यांचा कार्यकाळ काल …

Read More »

शिवसेनेचे चार आमदार अजित पवारांच्या गाडीत; सारथ्य स्वतः अजितदादांनी केले!

वालचंदनगर : राजकाणामध्ये कोणी कायमचं दुश्‍मन नसतं आणि कुणी कायम बरोबर राहतं असही नसतं, हे वाक्‍य माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कळस (ता. इंदापूर) येथील एका कार्यक्रमात उच्चारले. त्याचा लगेच प्रत्यय देखील आला. शिवसेनेचे तब्बल चार आमदार अजित पवारांच्या गाडीत शनिवारी (28 सप्टेंबर) बसले होते. या गाडीचे सारथ्य स्वतः अजितदादांनी केले. …

Read More »