ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे (page 344)

ताज़ा खबरे

महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते पवना धरणाचे जलपूजन

पिंपरी: पवना धरण येथे आज (मंगळवारी) पिंपरी-चिंचव़डचे महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. धरण परिसरात जाऊन स्वहस्ते जलपूजन करणारे ते पिंपरी-चिंचवडचे पहिले महापौर ठरले आहेत. यावेळी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत, पाणीपुरवठा अधिकारी रामदास तांबे, पवना धरणाचे अभियंता मनोहर खाडे आदी उपस्थित होते. यंदा समानधारक पावसामुळे पवना …

Read More »

कामशेत बोगद्याजवळ द्रुतगती मार्गावर स्पिरीटचा टँकर उलटला

पिंपरी: पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर कामशेत बोगद्याजवळ आज (मंगळवारी) एक स्पिरीटचा टँकर उलटला. या अपघातामुळे पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक दोन तास ठप्प झाली होती. यावेळी टँकरमधून होणारी स्पिरिटची गळती आयआरबी व आयएनएसच्या फायर फायटर टीमने त्वरित बंद केल्यामुळे पुढील दुर्घटना टळली. या अपघातात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. कामशेत बोगद्याजवळ आज …

Read More »

‘बैलगाडा शर्यत’ विधेयकाची राजपत्रात नोंद!

पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांची माहिती विधेयकाची प्रत्र आमदार लांडगे यांच्याकडे सुपूर्द पिंपरी – राज्यातील तमाम बैलगाडा मालकांच्या जिव्‍हाळ्याचा विषय असलेल्या बैलगाडा शर्यतीसंदर्भातील विधेयकाची महाराष्ट्र राज्य शासनाच्या राजपत्रात नोंद करण्यात आली. विशेष म्हणजे, बैलगाडा मालक आणि प्रेमींचे सर्वमान्य नेतृत्त्व म्हणून ती प्रत पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी आमदार महेश लांडगे यांच्याकडे …

Read More »

जम्मू-काश्मीरमध्ये रात्रीच्या अंधारात मोहीम फत्ते

पुलवामा: भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईत मारला गेलेला अबू दाजुना हा लष्करे तैयबाचा काश्‍मीरमधील प्रमुख होता. “ए’ कॅटॅगरीमध्ये गणला गेलेला हा मोस्ट वॉंटेड दहशतवादी होता. तो तब्बल बारा वेळा पोलिसांच्या तावडीत येता येता बचावला होता. अनेक वर्षांपासून सुरक्षा दले याच्या मागावर असल्याने काल (ता. 1) मध्यरात्री त्याच्याबाबत अत्यंत विश्‍वसनीय माहिती मिळाल्यानंतर …

Read More »

बेळगाव कर्नाटकला द्यायचं ठरवलयं काय?- नितेश राणे

मुंबई: महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सिमावादात न्यायालयात कर्नाटकचे मंत्री वकिल्यांच्या फौजांसह हजर राहतात. मात्र, आपले सरकारकडून कनिष्ठ (ज्यूनियर) वकिलाला न्यायालयात पाठवतात. मग आपल्या सरकारने बेळगाव कर्नाटकला द्यायचं ठरवलयं काय? असा संतप्त सवाल काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी विचारला. औचित्याच्या मुद्द्यावर बेळगाव प्रश्नाकडे लक्षवेधत आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत सरकारला धारेवर धरले. …

Read More »

शहराच्या विकासामध्ये अधिकारी व कर्मचा-यांचा मोलाचा वाटा – महापौर काळजे

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासामध्ये अधिकारी व कर्मचा-यांचा मोलाचा वाटा आहे, असे मत महापौर नितीन काळजे यांनी व्यक्त केले. पालिका सेवेतून जुलै 2017 अखेर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणा-या तसेच स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या 11 अधिकारी व कर्मचा-यांचा महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते शाल, स्मृतिचिन्ह, सेवा उपदान व अंशराशीकृत धनादेश सुपूर्द करून …

Read More »

पिंपरी पालिकेला लाचखोरीचे ग्रहण; पाच महिन्यात सहा अधिकारी जाळ्यात

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेला लाचखोरीचे ग्रहण लागल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण अवघ्या पाच महिन्यात पालिकेच्या सहा अधिकारी व कर्मचा-यांना लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले आहे. त्यामध्ये तत्कालीन आयुक्तांच्या स्वीय सहाय्यकाचाही समावेश आहे. सरकारी व्यवस्थेतील भ्रष्टाचार मोडीत काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत. जनजागरण मेळावे आणि शिबिराच्या माध्यमातून याचे …

Read More »

नाशिक: मुख्यमंत्र्यांच्या सभेत शेतकऱ्यांची घोषणाबाजी

नाशिक : सरसकट कर्जमाफी आणि हमीभाव द्या अशी मागणी करत लासलगावमधील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांच्या भाषणादरम्यान जोरदार घोषणाबाजी केली. या घोषणाबाजीमुळे भूमीपूजनाच्या कार्यक्रमात गोंधळ निर्माण झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते लासलगाव येथे शीतगृहाचे भूमीपूजन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणाला सुरूवात केल्यानंतर …

Read More »

गुजरात किनाऱ्यावर ३५०० कोटींचे हेरॉइन जप्त

अहमदाबाद : भारतीय तटरक्षक दलाने गुजरातच्या किनाऱ्यापासून दूर उभ्या असलेल्या एका व्यापारी जहाजातून मोठ्या प्रमाणात हेरॉइन पकडले आहे. जप्त करण्यात आलेले हे हेरॉइन १५०० किलो इतके प्रचंड आहे. या एकूण हेरॉइनची किंमत ३५०० कोटी रुपये इतकी असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, इतक्या मोठ्या प्रमाणात हेरॉइन जप्त करण्याची ही पहिलीच वेळ …

Read More »

GSTमुळं अर्थव्यवस्थेचा कायापालट!: मोदी

नवी दिल्ली: ‘वस्तू व सेवा कर कायदा (जीएसटी) लागू होऊन अद्याप एक महिनाही झाला नाही. मात्र, आतापासूनच त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत. ग्राहक, व्यापारी आणि सरकारमध्ये परस्पर विश्वास वाढला आहे,’ असं सांगतानाच, ‘जीएसटीमुळं देशाच्या अर्थव्यवस्थेचा कायापालट झाला आहे,’ असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केला. रेडिओवरून प्रसारित होणाऱ्या ‘मन …

Read More »