ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे (page 329)

ताज़ा खबरे

धुळे जिल्ह्यातील सर्व शाळा डिजिटल होऊ शकतात तर पुण्यातील का नाही ? – विनोद तावडे

पिंपरी। (PNE)-जिल्हयातील सर्व शहरी व ग्रामीण भागातील शाळा शिक्षकांच्या प्रयत्नामुळे डिजिटल झाल्या आहेत. तर पुणे-मुंबई सारख्या शहरात शाळा डिजिटल का होऊ शकत नाही, असा प्रश्न शालेय शिक्षण, क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी  उपस्थित केला. तसेच शाळा डिजिडल करण्याचे आव्हान शिक्षकांनी स्वीकारले पाहिजे, असे मतही व्यक्त केले. त्यासोबतच यासाठी लागणारी सर्व …

Read More »

मद्याच्या ब्रॅण्डला महिलांचे नाव द्या म्हणणाऱ्या जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा निषेध

पुणे। (PNE)- साखर कारखान्याने निर्मित केलेल्या मद्याच्या ब्रॅण्डला महिलेचे नाव द्या म्हणजे अधिक खप होईल, असे म्हणणाऱ्या जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी महिलावर्गाचा अपमान केला असून त्यांनी तातडीने माफी मागावी, अशी मागणी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण यांनी केली आहे. आज पुण्यात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी ही मागणी केली …

Read More »

कार्तिकी यात्रेच्या नियोजनात सुसंवादास प्राधान्य- नगराध्यक्षा उमरगेकर

पुणे। (PNE)- कार्तिकी यात्रेत ९ ते १८ या काळात संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा साजरा होत आहे. यातील नियोजनात भाविक-नागरिकांना विविध सेवा सुविधा देण्याचे कामात प्रभावी सुसंवादास प्राधान्य देण्यात येणार असल्याचे आळंदी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी सांगितले. आळंदी नगरपरिषदेच्या कामगार, विविध विभाग प्रमुख यांचेशी सुसंवाद …

Read More »

महापालिकांमध्ये महिनाभरात शिक्षण समिती स्थापन करणार – विनोद तावडे

पुणे। (PNE)- येत्या महिनाभरात सर्व महापालिकेत शिक्षणसमिती स्थापन करण्यात येईल, अशी माहिती शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. महापालिकेच्या जुन्या शिक्षण मंडळातील गैरव्यवहाराच्या घटना सातत्याने उघडकीस आल्याने मंडळाच्या कारभारावर सर्वच स्तरांतून टीका झाली. त्यामुळे शिक्षण मंडळ कामकाजाबाबत स्वतंत्र कायदा करण्याचा आदेश न्यायालयाने राज्य सरकारला दिला. …

Read More »

सशक्त लोकशाहीसाठी मन की बत- सी विद्यासागर राव

पुणे। (PNE)-  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा “मन की बात” हा कार्यक्रम सर्वसामान्य जनतेशी संवाद साधण्याचे चांगले साधन आहे. सशक्त लोकशाहीसाठी हा संवाद महत्वाचा असून याच धर्तीवर आधारीत असणारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा “मी मुख्यमंत्री बोलतोय” हा कार्यक्रमही स्तूत्य असल्याचे गौरोद्गार राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आज काढले.  येथील बालगंधर्व रंगमंदिरात …

Read More »

भक्त सैतानाचे नसतात; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कन्हैया कुमारची टीका

नाशिक।(PNE)- छात्रभारती संघटनेने नाशिक येथे आयोजित केलेल्या ‘संविधान जागर’ सभेत विद्यार्थी नेता कन्हैया कुमार याने पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारच्या धोरणांवर कडाडून हल्लाबोल केला. यावेळी महागाईवर बोलत असताना कन्हैया कुमारने ‘मोदीभक्तांना’ भक्त मानण्यास नकार देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अप्रत्यक्षपणे सैनाताची उपमा दिली. ‘मला सांगा, महागाई वाढली आहे …

Read More »

भारतीय महिला हॉकी संघाची चीनवर मात, आशिया चषक जिंकला

काकामिगहारा (जपान)। चीनचा धुव्वा उडवत भारतीय महिला हॉकी संघाने महिला हॉकी आशिया चषक स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले आहे. जपानमधील काकामिगहारा येथे झालेल्या अंतिम लढतीत भारतीय संघाने चीनचा ५-४ असा शूटआउटमध्ये पराभव करत ही स्पर्धा दुसऱ्यांदा जिंकण्याचा पराक्रम केला आहे. या विजयाबरोबरच भारतीय संघ पुढील वर्षी होणाऱ्या हॉकी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पात्र ठरला …

Read More »

सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकर यांचं नाव

नागपूर। (PNE)- सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचं नाव देण्याची धनगर समाजाची मागणी अखेर मान्य करण्यात आली आहे. सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकर यांचं नाव देण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर येथील धनगर समाजाच्या मेळाव्यात केली. यावेळी उपस्थितांनी ‘यळकोट यळकोट जय मल्हार’चा जयघोष करत मुख्यमंत्र्यांच्या मागणीचं जल्लोषात स्वागत केलं. …

Read More »

कोणताही ‘पंजा’ गरिबांचा हक्क हिरावू शकत नाही; पंतप्रधान मोदी यांची कॉंग्रेसवर टीका

ऊना। (PNE)- ‘माजी पंतप्रधान राजीव गांधी म्हणायचे, दिल्लीतून एक रूपया मंजूर झाला तर गावांमध्ये जाईपर्यंत लोकांच्या हातात केवळ १५ पैसेच पोहचतात. मला सांगा, लोकांचे पैसेमध्येच जिरवणारा हा ‘पंजा’ कुणाचा होता? देशात इतकी वर्ष कुणाचं सरकार होतं? या भ्रष्टाचाराला कोण जबाबदार आहे?’ असे सवाल करतानाच ‘आम्ही गरिबांना त्यांच्या हक्काचा पूर्ण रूपया देण्याचा …

Read More »

पोकळ भाषणं पुरे, आता खुर्च्या खाली करा; पंतप्रधान मोदींवर राहुल गांधी यांचा घणाघात

नवी दिल्ली।(PNE)- गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील विधानसभा निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहचलेला असताना काँग्रेसने अधिक आक्रमक होत सत्ताधारी भाजपवर हल्ला चढवायला सुरुवात केली आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी तर सोशल मीडियावरून भाजपच्या नाकीनऊ आणले आहेत. ‘पोकळ भाषणं पुरे झाली. देशातील महागाई आणि बेरोजगारी नियंत्रित करा अन्यथा खुर्च्या खाली करा’, अशा शब्दात …

Read More »