ताज़ा खबरे
Home / महाराष्ट्र (page 157)

महाराष्ट्र

दिरंगाई न करता मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्या- अजित पवार

मुंबई- मुंबईतून निघालेल्या मराठा क्रांती मोर्चाचे पडसाद बुधवारी सकाळी विधानभवनात उमटलेले बघायला मिळाले. मराठा आरक्षणाच्या मागणीवरून विधानसभेत गोंधळ झाला. मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी विरोधी पक्षाचे आमदार आक्रमक झालेले बघायला मिळालं. मराठा समाजाची आरक्षणाची मागणी चुकीची नाही. आत्तापर्यंत शिस्तबद्ध मोर्चे निघाले. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून कुणीही राजकारण करू नये. मराठा …

Read More »

मराठा मोर्चाचे विधिमंडळात उमटले तीव्र पडसाद! राजदंड पळवण्याचा प्रयत्न

मुंबई- आरक्षण, कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशी आणि अन्य मागण्यांसाठी मुंबईत मराठा समाजाचा भव्य मोर्चा निघालेला असताना विधिमंडळात या मोर्चाचे तीव्र पडसाद उमटले आहेत. मोर्चाला सुरुवात होताच भाजपाचे आमदार मंत्रालयाजवळच्या आयनॉक्स थिएटरपासून घोषणाबाजी करत सभागृहात दाखल झाले. विधानभवनाच्या पाय-यांवर भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आमने-सामने आले त्यावेळीही घोषणाबाजी झाली. विधिमंडळात …

Read More »

मराठा आरक्षणासाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापणार, मराठा महामोर्चा ‘इफेक्ट’

मुंबई: मराठा महामोर्चाचं भगवं वादळ मुंबईत धडकताच सरकार खडबडून जागं झालंय. मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मंत्रिमंडळाची उपसमिती नेमण्यात येणार आहे. या समितीला कॅबिनेटचा दर्जा असल्याने समितीच्या निर्णयाला मंत्रिमंडळाच्या मान्यतेचीही गरज राहणार नाहीये. मराठा आरक्षणासंबंधीचा अहवाल राज्य मागास आयोगाला सादर करण्यासाठी विहित कालावधीची मर्यादाही घालून देण्यात येणार आहे. या मंत्रिमंडळ …

Read More »

विनाकारण आमची माथी भडकवू नका…

मुंबई : कोपर्डीतील आमच्या भगिनीवर बलात्कार झाल्यानंतर मुख्यमंत्रीसाहेब तुम्ही कोपर्डीत आला होता. त्यावेळी द्रुतगती न्यायालयात हा खटला चालवून नराधमांना फाशी देण्याचे आश्‍वासन तुम्ही दिले होते त्याचे काय झाले साहेब ? आणखी कितीवर्षे न्यायाची प्रतीक्षा करायची असा सवाल मुंबईतील मराठा मोर्चासमोर बोलताना समाजातील मुलींनी केला. त्यावेळी लाखो मराठ्यांने डोळे क्षणभर पानावले …

Read More »

हा समारोपाचा मोर्चा नाही; ही तर सुरवात : निलेश राणे

मुंबई : मराठा समाजाने आपल्या विविध मागण्यांसाठी काढलेला आजचा मुंबईतील मोर्चा समारोपाचा नाही. ही तर सुरवात आहे, असे निलेश राणे यांनी मराठा महामोर्चात सांगितले. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे; तसेच त्यांचे पुत्र निलेश आणि नितेश राणे आज मोर्चात सहभागी झाले. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. या वेळी निलेश राणे म्हणाले, …

Read More »

मराठा आरक्षणाबाबत ठोस निर्णय होईल: दानवे

मुंबई : मराठा समाजाबाबत फडणवीस सरकार आज निश्‍चितपणे ठोस भूमिका घेईल. तशी आमची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली आहे. भाजप आणि सरकारचा मराठा आरक्षणाला विरोध नाही तर पाठिंबाच आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसप्रमाणे आम्ही मताचे राजकारण करणार नाही अशी भूमिका भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी घेतली. येथे पत्रकारांशी बोलताना …

Read More »

बैलगाडा शर्यतीच्या कायद्याची तात्काळ अंमलबजावणी- महादेव जानकर

मुंबई: बैलगाडा शर्यतीच्या कायद्याला सरकारने अधिसुचनेद्वारे राजपत्रात प्रसिध्दी दिलेली असून शर्यतीबाबत नियम अटी प्रसारीत करण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. लवकरच सर्व कायदेशीर प्रक्रीया पूर्ण होऊन धावपट्टीवर शर्यती चालू होतील असे राज्याचे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी सांगितले. बैलगाडा शर्यतीच्या कायद्याची तात्काळ अंमलबजावणी करण्याबाबत आमदार महेश लांडगे व अखिल भारतीय बैलगाडा …

Read More »

मराठा आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करा: रामदास आठवले

मुंबई: मराठा समाजाला नोकरी व शिक्षणामध्ये १६ टक्के आरक्षण देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी झाली पाहिजे, असे स्पष्ट करतानाच मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी काढलेल्या मुंबईतील मोर्चाला रिपब्लिकन पक्षाने पाठिंबा दिला आहे. या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मंगळवारी ही घोषणा केली. मराठा समाजासह देशातील गुर्जर, …

Read More »

आशिष शेलार यांना धक्काबुक्की? विधानसभेत जा; मोर्चेकऱ्यांनी सुनावलं!

मुंबई :  मुंबईतील मराठा क्रांती मोर्चात सहभागी होण्यासाठी गेलेले भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांना धक्काबुक्की झाल्याचं वृत्त आहे. मोर्चेकऱ्यांनी शेलार यांना आझाद मैदानात येण्यापासून अटकाव केला. विधानसभेत जाऊन तुमचं काम करा, असं त्यांना सुनावण्यात आलं. आरक्षण व कोपर्डी बलात्कारातील आरोपींना फाशी देण्याच्या मागणीसाठी गेल्या काही महिन्यांपासून राज्यात मराठा …

Read More »

राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊंची ‘स्वाभिमानी’तून हकालपट्टी

पुणे : राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची अखेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. संघटनेने नेमलेल्या चौकशी समितीने हा निर्णय जाहीर केला असून सरकारमध्ये राहायचे की नाही, याबाबत येत्या आठ दिवसांत संघटनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय होणार आहे. या निर्णयामुळे सदाभाऊ आणि खासदार राजू शेट्टी यांची गेल्या १३ वर्षांची दोस्ती …

Read More »